ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, सातारा

साताऱ्यात गणपती गेले गावाला,, खड्डे थांबले रस्त्यातच मुक्कामाला…

सातारा(,अजित जगताप) : सातारा शहर व जिल्ह्यात अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. दस्तुरखुद पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासकीय बैठकीमध्ये श्री […]

महाराष्ट्र, सातारा

तालुक्याच्या शेती विकासात कराड खरेदी विक्री संघाचे भरीव योगदान-उदयसिंह पाटील-उंडाळकर

प्रतिनिधी (प्रताप भणगे) : कराड तालुका खरेदी विक्री संघाने तालुक्यातील शेती व शेतकरी विकासासाठी भरीव असे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन

महाराष्ट्र, सातारा

आझाद गणेश मंडळ,उंडाळे रौप्य महोत्सव वर्ष निमित्त “संकल्प नवा प्रत्येक घरी..एक रक्तदाता हवा” सामाजिक उपक्रम

प्रतिनिधी(प्रताप भणगे) : आझाद गणेश मंडळ,उंडाळे रौप्य महोत्सव वर्ष निमित्त आणि “संकल्प नवा प्रत्येक घरी..एक रक्तदाता हवा” गणेशोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान

महाराष्ट्र, सातारा

पै.साहेबरावभाऊंचा १०१ वा वाढदिवस असाच जोरदार साजरा करू- पृथ्वीराज चव्हाण

सातारा(अजित जगताप) : जावळीचे सुपुत्र आदरणीय मार्गदर्शक पैलवान साहेबराव भाऊ पवार यांचा सातारा तालीम संघाच्या मैदानावर शंभरावा वाढदिवस साजरा झाला.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारा- जावळीत चौकारा मारण्याच्या प्रतीक्षेत…

प्रतिनिधी(अजित जगताप) : सध्या सर्वांचे लक्ष दहीहंडी व गणेशोत्सवाच्या अडून विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे .हे आता सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, व्हायरल बातम्या, सातारा

केबीपी महाविद्यालयात कर्मवीर जयंती सप्ताहाचे आयोजन

। नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीचे औचित्य साधून, वाशी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

तर समाजातील अनेक प्रश्न आपोआप सुटतील – अनंत विष्णु

मुंबई (रमेश औताडे) : दारूबंदी करून मोफत आरोग्य व शिक्षण तसेच कर्जमुक्त शेतकरी व्यवस्था निर्माण केली तर समाजातील अनेक प्रश्न

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचे दुःखद निधन ; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई (प्रतिनिधी) : ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघाचे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

‘चतुरंग’चा भरगच्च कार्यक्रम पत्रिकेचासुवर्णमहोत्सवी आनंदसोहळा!

मुंबई : प्रतिवर्षी डिसेंबर महिन्यात आपल्या जीवनगौरव पुरस्कारासाठी होणाऱ्या ‘रंगसंमेलना’ व्यतिरिक्त यावर्षी ‘चतुरंग प्रतिष्ठान’ने आपल्या पन्नाशीच्या पूर्तते निमित्ताने मुंबईमध्ये याच

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

विजय वैद्य गेले ; समाजसेवेचे एक पर्व संपले ! -योगेश वसंत त्रिवेदी

प्रतिनिधी  :  ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासू राजकीय विश्लेषक, समाजसेवेचा मानबिंदू, अनेक संस्था संघटनांच्या प्रसववेदनांच्या कळा सहन करुन त्या तब्बल बेचाळीस वर्षे

Scroll to Top