श्री वाघजाई महाकाली देवी मंदिर भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न
खोपोली (ता. खालापूर) – सातारा जिल्ह्यातील वासोटा परिसरातील तांबी गाव हे कोयना धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेले गाव असून, त्या गावाची […]
खोपोली (ता. खालापूर) – सातारा जिल्ह्यातील वासोटा परिसरातील तांबी गाव हे कोयना धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेले गाव असून, त्या गावाची […]
सातारा(अजित जगताप ) : एकेकाळी सातारा जिल्ह्यातील राजकीय बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांना भरभरून दिले. तसेच सत्ताही उपभोगली. मात्र
प्रतिनिधी : कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जवाटप योजनेच्या नावाखाली व्याज परताव्यासाठी लागणारे प्रमाणपत्र (एलओआय) लवकरात लवकर देण्याचे आमिष
विरार : वारकरी परंपरेत आत्मिक ओढ, भक्तिभाव आणि सामूहिक साधनेचा प्रसार करणाऱ्या *श्री समर्थ कृपा भजन मंडळ, नालासोपारा (विरार) यांच्या
सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाने आज सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदी
मुंबई : अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत शताब्दी नगरमध्ये उभ्या राहिलेल्या पुनर्वसन गृहांचा ताबा अद्याप रहिवाशांना मिळालेला नाही, याविरोधात रहिवाशांनी आज जोरदार
मुंबई प्रतिनिधी २२ मे: व्यापारी समुदायातून आज ‘टॅक्स टेररिझम’विरोधात संतापाची लाट उसळली असून, त्यांनी भारतात सर्व प्रकारचे कर (जसे की
मुंबई : कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाविस्तार’ या कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक संपूर्ण माहिती दिली जाणार
मुंबई(सदानंद खोपकर) – “तंजावरमधील मराठी भाषिकांना त्यांच्या मूळ महाराष्ट्रातील गावांची ओळख होणं आवश्यक आहे. तंजावर आणि महाराष्ट्र यांच्यात मनोमिलन व्हावं,