ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

श्रीराम वैद्य यांना “कोकण रत्न पदवी-२०२५ ” जाहीर

मुंबई (शांताराम गुडेकर) : विक्रोळी पार्क साईट येथील गुणवंत कामगार पुरस्कार-महाराष्ट्र शासन विजेते तसेच त्यांच्या पर्यावरण, शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल […]

महाराष्ट्र

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यासाठी मुदतवाढ

मुंबई : मंत्रालय आणि वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

५ डिसेंबर २०२५  शाळा बंद आंदोलनाला शिक्षक भारतीचा जाहीर पाठिंबा

मुंबई : टीईटी सक्ती आणि १५ मार्च २०२४ रोजीच्या अन्यायकारक संच मान्यतेच्या जीआरचा तीव्र विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटना

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावी मतदार यादीत ७०,००० मतदारांची हेराफेरी? काँग्रेस आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांचा गंभीर आरोप

मुंबई : धारावीतील मतदार यादीत तब्बल ७०,००० मतदारांची पद्धतशीर हेराफेरी झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी केला

महाराष्ट्र

कराड तालुका पोलीसांची धडाकेबाज कामगिरी; चोरीस गेलेले मोबाईल दिले परत

कराड(प्रताप भणगे) : कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून गहाळ व चोरीस गेलेले 8 लाख 75 हजार रुपये किंमतीचे एकूण 25

महाराष्ट्र, सातारा

वहागांवच्या शाळेत शिक्षकांना निरोप देताना गांवकरी झाले भावुक

प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वहागांव मध्ये बदली होऊन जाणाऱ्या शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांच्या सोबत पालक आणि शाळा

महाराष्ट्र

कराड नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांचे नागरिकांच्या समवेत चर्चासत्र

कराड(विजया माने) : कराड शहर हे शैक्षणिक, वैद्यकीय, व्यापारी केंद्र आहे, तसेच या शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. येणाऱ्या निवडणुकीत

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

कोमसाप बोरिवली शाखेत ‘आनंदाचे डोही’

मुंबई : कोमसाप बोरिवली शाखा आयोजित श्री. चंद्रशेखर ठाकूर सर आणि सौ. तृप्ती सरदेसाई यांचा “आनंदाचे डोही” हा नितांत सुंदर

महाराष्ट्र, सातारा

सातारा जिल्ह्यातील ‘त्या ‘ नेत्यांच्या ८ गावांना पुरस्कार मिळालाचं पाहिजे

सातारा(विजय जाधव) : राज्यात ग्रामविकासाचा शासन निर्णय, धोरणे ठरविणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या मंत्री, आमदार, खासदारांची जन्मभूमी असलेले एक ही गाव

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबई काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल; अमित साटम नाहक बदनामी करतात; हिंदू–मुस्लिम वाद पेटवण्याचा डाव

मुंबई : मुंबईतील राजकारणात काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप–प्रत्यारोप अधिक तीव्र होत आहेत. माजी मंत्री व काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना

Scroll to Top