ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, सातारा

लोकशाहीच्या चारी खांबांनी दुर्लक्ष केल्यामुळे अन्यायग्रस्तांनी साताऱ्यात घेतला झेंड्याच्या खांबाचा आधार…

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय व लोकप्रतिनिधींच्या जागरूकतेने अनेकांना न्याय मिळत आहे. मिळवून दिला जात आहे. ही एक बाजू […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

मराठा जातीचे कुणबी-करण करणे अ-संविधानिक आहे.- न्यायमूर्ती निरगुडे यांचे परखड प्रतिपादन ओबीसी-मराठा संघर्षावरील ग्रंथाचे प्रकाशन मुंबईत संपन्न

मुंबई : “एकच व्यक्ती दोन जातींची असू शकत नाही, ही विसंगती आहे मराठा व कुणबी या दोन वेगवेगळ्या जाती आहेत.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मनसेच्या माजी नगरसेवक स्नेहल जाधव,सुधीर जाधव यांचा शिवसेनेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) माजी नगरसेविका स्नेहल जाधव आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुधीर जाधव यांनी आपल्या शेकडो

महाराष्ट्र, सातारा

भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे परिपूर्ण तत्त्वज्ञान – दिनकर झिंब्रे

सातारा(अजित जगताप) – भारतीय संविधान संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ आहे. तिचे धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे परिपूर्ण तत्त्वज्ञान व बहुसांस्कृतिक वैभव प्राणपणाने जतन केले

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

सारस्वतांच्या मांदियाळीत, लोककला गावकुसा बाहेर..!

महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. या भूमीला लाभलेला लोककलेचा वारसा अत्यंत संपन्न आहे. तमाशा, लावणी, पोवाडा, भारूड, कीर्तन,

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावीत शिवसेनेला खिंडार : माजी नगरसेविका मरियाम्मल थेवर यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

प्रतिनिधी : धारावी परिसरात शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले स्वर्गीय मुतु तेवर यांच्या काळात शिवसेनेची पकड मजबूत होती. शिवसेनेकडून

महाराष्ट्र, सातारा

परवानगीशिवाय वृक्षतोड पुन्हा सुरू? महावितरणच्या कामकाजावर नागरिकांचा तीव्र संताप

कराड(प्रताप भणगे) : काही दिवसांपूर्वी महावितरण विभागामार्फत नवीन विद्युत पोल उभारणीच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. या कामादरम्यान अडथळा ठरणाऱ्या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

वझे महाविद्यालय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मदतीचा अन स्नेहाचा एक हात; बेघर मुलांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मुंबई (रवींद्र मालुसरे) : बेघरपणा हा समाजातील उपेक्षिततेचा सर्वात वाईट प्रकार आहे. अत्यंत गरिबी, उच्च पातळीची असमानता आणि भेदभाव ही

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

घावरी ग्राम सेवा संघ मुंबईचा सहावा दिनदर्शिका प्रकाशन व लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई : घावरी ग्राम सेवा संघ मुंबई यांच्यावतीने आज मुंबईतील गोरेगाव येथील कोयना भवन येथे “घावरी ग्राम सेवा संघ मुंबई”

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

उद्धव- राज ठाकरे पक्ष युती… बाळासाहेब, काय बोलले असते… ———– ज्ञानेश महाराव (ज्येष्ठ पत्रकार- संपादक)

राजकारणाला अनपेक्षित वळण देणारी एखादी घटना घडते; आणि “अशक्य वाटणाऱ्या गोष्टी” सहज साध्य होतात! तशी शक्यता उद्धव- राज ह्या ठाकरे

Scroll to Top