ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अभिनेता बॉबी देओलला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

नवी मुंबई : कल्याण ज्वेलर्स या ज्वेलरी ब्रँडने पनवेलमध्ये आपल्या नवीन शोरूम्सचे बॉलीवूड स्टार बॉबी देओल याच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन […]

महाराष्ट्र, सातारा

साताऱ्यात पारंपारिक मकर संक्रात साजरी

सातारा (अजित जगताप ) : वर्षाचा पहिला सण म्हणून मकर संक्रांती कडे पाहिले जाते. या सणानिमित्त अनेकांना तिळगुळ घ्या गोडगोड

महाराष्ट्र, सातारा

लाखवड गावची श्री जननी वरदायणी देवीची यात्रा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी :- महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड गावच्या श्री जननी वरदायणी देवीची वार्षिक यात्रा शनिवार ११ व रविवार १२ जानेवारी रोजी मोठ्या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : ओला , उबेर, रॅपिडो सारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

महाराष्ट्र, सातारा

मुनावळे झाले पर्यटन स्थळ पण भूमिपुत्रांना ना जमीन ना घर

मुनावळे(अजित जगताप) : पर्यटन म्हणजे भ्रमंती आहे. आज अनेक पर्यटक सातारा जिल्हा जावळीतील मुनावळे येथील निसर्गरम्य परिसरात येतात. मनमुराद आनंद

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट व महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

रविवार दि. 12 जानेवारी2025 रोजी शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.रक्तदात्याने उत्तम

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

नरेंद्र छाया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिनिधी : धारावीतील नामांकित असलेली इन्स्टिट्यूट म्हणून त्याची ओळख आहे ते म्हणजे नरेंद्र छाया कॅम्पुटर इन्स्टिट्यूट,मुकुंदनगर,त्रिकोणी गार्डन,धारावी या संस्थेच्या वतीने

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबईकरांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवून बीएमसी रुग्णालयातील औषध पुरवठा तातडीने पुर्ववत करा – खासदार वर्षा गायकवाड

प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांची १२० कोटी रुपयांची बिले सरकारने थकवल्याने औषध पुरवठा थांबवण्यात आल्याची घटना

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

ऑनर किलिंग राेखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई : आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्वाचा असतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

भारतातील पहिली संकल्पना गाडगेबाबांच्या धर्मशाळेत

मुंबई(रमेश औताडे) : ज्या गोरगरीब रुग्णांना मुंबईत येऊन उपचार घेण्याची वेळ येत होती त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय त्या वेळी श्री

Scroll to Top