ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मालमत्ता धारकांनी ‘केवायसी’ करण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना आवाहन

प्रतिनिधी :नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना महानगरपालिकेच्या डिजिटल सेवा अधिक सुलभ व प्रभावीपणे वापरता याव्यात यादृष्टीने ‘केवायसी’ प्रक्रिया लवकरात लवकर […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क; नागरिकांना शांतता राखण्याचे तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

ठाणे : भारत-पाक सीमेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,

महाराष्ट्र

मुंबईत ठाकरे गटाला अजून एक धक्का,एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कारकर दांपत्याचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका विधी समितीचे माजी अध्यक्ष आणि २०१७ ते २०२२ या कालावधीत उबाठा गटाचे नगरसेवक राहिलेले हर्षद प्रकाश

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

रिक्षा-टॅक्सीपेक्षा बेस्टची भाडेवाढ परवडली प्रवासी वर्ग भाडेवाढीच्या बाजूनेच

प्रतिनिधी : बेस्ट परिवहन सेवेची भाडेवाढ झाली असली तरी आम्हाला काही फरक पडत नाही. कारण रिक्षा टॅक्सी यांना विनंती करण्यापेक्षा

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

देशासाठी वीरमरण! काश्मीरमध्ये पाकिस्तानी हल्ल्यात घाटकोपरचा जवान मुरली नाईक शहीद

मुंबई : जम्मू-काश्मीर सीमेवर सुरु असलेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात मुंबईतील जवान मुरली श्रीराम नाईक यांनी वीरमरण पत्करले. पहाटे 3 वाजता पाकिस्तानच्या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

बेस्ट बसची दुप्पट भाडेवाढ करून भाजपा युती सरकारकडून मुंबईकरांची लुट – खा. वर्षा गायकवाड

मुंबई : भारतीय जनता पक्ष युतीच्या सरकारमध्ये आधीच महागाईने कहर केला आहे, सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले असताना सरकारला त्याचे

महाराष्ट्र, सातारा

काटवलीच्या विकासासाठी कायम कटिबद्ध : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ; आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन तर ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन

भोसे : काटवली ग्रामस्थानी झाल्या चुका सुधारल्या आहेत याच समाधान आहे पण यापुढे सर्वांनीच विकासाच्या मागे कायम राहण्याचा प्रमाणिक प्रयत्न

महाराष्ट्र, सातारा

साताऱ्यातील दि.१४ मे रोजीच्या भिम फेस्टिव्हलची जोरदार चर्चा…

सातारा (अजित जगताप) : मानव मुक्तीचा लढा देणाऱ्या छत्रपती शंभुराजे यांच्या जयंतीचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार ? हवामान खात्यांचा अंदाज….

प्रतिनिधी : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये अनियमित पावसाचे प्रमाण वाढले आहे. काही भागांत अतिवृष्टी तर काही भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

९ मे कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी” निमित्त विशेष लेख “महामानव – कर्मवीर भाऊराव पाटील”

स्वातंत्रपूर्व काळात इंग्रजांची सत्ता आणि स्वातंत्र्य लढयासाठी जीवघेणा संघर्ष सुरु होता. यावेळी समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी ना परकीयांचे कार्य ना स्वकियांच्या

Scroll to Top