ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

शेतकऱ्यांना देण्यास पैसे नाहीत पण जाहिरातबाजीवर कोट्यवधींची उधळपट्टी – खा. वर्षा गायकवाड

प्रतिनिधी : राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे, शेतीतील पिकं, शेतजमीन, पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. कर्जमाफी करावी व सरसकट […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

“पंचरत्न मित्र मंडळाचा उपक्रम : चेंबूर वेल्फेअर शाळेत शालेय साहित्य, स्टील कपाटे व साहित्य वाटप”

म ुंबई (शांताराम गुडेकर) : चेंबूर वेल्फेअर मराठी शाळा (प्राथमिक विभाग), भक्तीसागर को. ऑप हौ. सोसा. बिल्डींग नं. ५, नवीन

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

एसटीच्या मोबाईल ॲपला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद –परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सध्या १० लाख वापरकर्ते

प्रतिनिधी: राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) मोबाईल ॲपला अलीकडे प्रवाशांकडून वाढती पसंती मिळत असून सध्या या ॲप चे सुमारे १० लाख

महाराष्ट्र

मुंबईत “आम्ही सातारकर” विकास प्रतिष्ठानचा १ आक्टोबर रोजी दसरा मेळावा

मुंबई(भीमराव धुळप) : “आम्ही सातारकर” विकास प्रतिष्ठान, मुंबई तर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीही दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सातारावासियांचे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा पर्याय; सनय छत्रपती शासन पक्ष सर्व निवडणुकांत उतरतोय मैदानात

मुंबई(भीमराव धुळप) : महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा राजकीय पर्याय उभा राहत असल्याची घोषणा सनय छत्रपती शासन पक्षाने केली आहे. येणाऱ्या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त कोपरखैरणे येथे अभिवादन

कोपरखैरणे : माथाडी कामगारांचे आराध्य दैवत व मराठा महासंघाचे संस्थापक कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त कोपरखैरणे विभागातील

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

जुहू भूखंड घोटाळ्यावर वर्षा गायकवाड यांचे शेलारांना खुले आव्हान

प्रतिनिधी : मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी जुहू गल्लीतील शेकडो कोटींच्या भूखंड घोटाळ्यावर भाजप नेते आशिष शेलार

नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत; दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लातूर : राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. पिकांचे नुकसान झाले असून जमीन खरडून गेली

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

कॅन्सर व जीवनरक्षक औषधामुळे रुग्णांना दिलासा

मुंबई(रमेश औताडे) : जीएसटी कमी झाल्याने करोडो भारतीयांना स्वस्त दरात औषधी उपलब्ध होणार आहेत. औषधांवरील जीएसटी १२% व १८% वरुन

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मत्स्य शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल येत्या १० दिवसात सादर करावा. तसेच अधिकाऱ्यांनी

Scroll to Top