ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

जलद न्यायदान प्रकरणी ग्रामस्थांकडून आभार

मुंबई(रमेश औताडे) : अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी सुरू असलेला खटला फास्ट ट्रॅक न्यायालयीन कार्यवाहीत गेला आहे. या प्रकरणी ज्यांनी पाठपुरावा […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

नालायक भावांना राख्या नाही, बांगड्यांचं पार्सल पाठवणार – डॉ. सुधा जनबंधू

मुंबई(रमेश औताडे) : राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्गीय महिला अधिकाऱ्यांना जातीय द्वेषाने पछाडलेल्या काही

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सार्वजनिक वितरण प्रणालीच्या सशक्तीकरणासाठी काय उपाययोजना केल्या? मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांचा लोकसभेत तारांकित प्रश्न.

प्रतिनिधी : राज्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली किती सक्षम आहे व ती आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडलेली आहे का, या यंत्रणेचा लाभ किती

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

संजय मुळे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांना आदर्श मानून जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या छत्रपती संभाजी नगरच्या संजय मधुकर मुळे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणार्‍या प्रतिष्ठेच्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ पत्रकार तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

ठाकरे गटाला नवी मुंबईत धक्का: उपनेते विठ्ठल मोरे यांचा राजीनामा

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर एकामागोमाग एक धक्के बसत असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) ला नवी मुंबईतून आणखी एक मोठा झटका

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

राज्यात १२० वसतिगृहांच्या माध्यमातून २५ हजार विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार –         सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई : सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृहे उभारण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यभरात एकूण १२० ठिकाणी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

दिव्यांग बांधवांच्या प्रगतीनेच ‘विकसित भारता’ ची स्वप्नपूर्ती – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

मुंबई : भारताला २०४७ पर्यंत विकसित देश करावयाचे आहे. दिव्यांग बांधवांच्या प्रगतीनेच विकसित भारताची स्वप्नपूर्ती होईल, असा आशावाद राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

जात पडताळणी समित्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

मुंबई(रमेश औताडे) : जात वैधता मिळत नसल्यामुळे अनेक मागासवगीॅय विद्यार्थी व्यवसायिक शिक्षण घेऊ शकत नाहीत. फक्त पदवीधर होवुन काही फायदा

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा ‘एनडीए’ला भक्कम पाठिंबा…. शिवसेनेच मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) भक्कम पाठिंबा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते व

Scroll to Top