ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी संकल्प सिद्धी ट्रस्टकडून मदतीचा हात

मुंबई : संकल्प सिद्धी ट्रस्टतर्फे अध्यक्षा दिव्या ढोले यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस पाच लाख रुपयांचा धनादेश […]

महाराष्ट्र, सातारा

पानमळेवाडीच्या रस्त्याचा प्रश्न चौदा वर्षांनी निकाली….

सातारा(अजित जगताप) : प्रभू श्रीरामचंद्र यांचा चौदा वर्षांनी वनवास संपला आणि रामराज्य पुन्हा आले तशाच पद्धतीने पानमळेवाडी तालुका जिल्हा सातारा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मराठवाड्यात पूरग्रस्त भागात सर्पदंशाचा कहर ; दीड लाख लसी तातडीने खरेदीचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई(रमेश औताडे) : राज्यभर पावसामुळे आलेल्या पुरात साप विंचू घरात शिरले आहेत. अनेक नागरिकांचा जीव गेला आहे या पार्श्वभूमीवर सरकारने

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अमेरिकेचा हत्ती शुक्रवारी धारावीच्या शाळेला भेट देणार

धारावी : धारावीमधील दोन शाळांतील विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी अमेरिकेहून अ‍ॅली नावाचा हत्ती (मादी) येत्या ३ ऑक्टोबर रोजी येणार आहे.हा हत्ती खराखुरा

महाराष्ट्र, सातारा

सातारा जिल्ह्यात ३३ लाखांहून अधिक वृक्ष लागवड होणार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सातारा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी

सातारा(विजय जाधव) : सध्या सातारा जिल्ह्यात गावोगावी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. मोठ्या उत्साहात अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील

महाराष्ट्र, सातारा

सातारची जनता बँक आता लवकरच पुणे जिल्ह्यात कार्यरत–विनोद कुलकर्णी

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्याची अर्थ वाहिनी व सर्व सामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त असलेल्या जनता सहकारी बँकेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार

महाराष्ट्र, सातारा

विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या वडूथ येथील दाम्पत्यांचा सत्कार

गोडोली(विजय जाधव) : वडूथ (ता. सातारा) प्रगतशील शेतकरी जयसिंग नांगरे आणि त्यांची सुविद्य पत्नी सौ. मनिषा नांगरे यांनी हेक्टरी ३१०.५४

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच संयुक्त बैठक – आमदार अतुल भोसले

मुंबई(भीमराव धूळप) : कराड दक्षिण मतदारसंघातील शेतकरी सध्या नैसर्गिक संकट, वन्य प्राण्यांचा प्रादुर्भाव व बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे मोठ्या अडचणीत सापडले

नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र

पंडित दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचे प्रतीक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी : समाजातील गोर-गरीब, वंचित दुर्बल घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आपले

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

भर पावसात अन्नमित्र तर्फे टाटा केईएम जवळ अन्नदान ; शेकडो जणांनी घेतला लाभ

प्रतिनिधी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री संजय सोमनाथ शेट्ये यांच्या अधिपत्याखाली सौरभ मित्र मंडळाच्या ‘अन्नमित्र’ च्या माध्यमातून केईएम आणि टाटा

Scroll to Top