ताज्या बातम्या
विद्यार्थ्यांनी जिद्दीने ध्येय गाठावे; परिस्थिती बदलण्याची ताकद शिक्षणात – रामदास आठवले दक्षिण मुंबई पत्रकार संघातर्फे विद्यार्थ्यांना वही-पेन, पत्रकारांना रेनकोटचे वाटपस्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आणि लायन्स इंटरनॅशनल फूड ट्रकचे उद्घाटनबॉम्बे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यमंत्र्यांची कठोर भूमिकाखेलो इंडिया योजनेतून महाराष्ट्रातील क्रीडा प्रतिभेला नवी दिशा; ३६,४४१ कोटींच्या सुधारित योजनेत खेळाडू, पायाभूत सुविधा आणि क्रीडा विज्ञानावर भरकराड कृषी कार्यालयात शेतकऱ्यांना उद्धट वागणुकीचा आरोप; चप्पल-बूट बाहेर काढण्याच्या सूचनेने संताप

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, सातारा

जावळीत काहींना साडी- चोळी किंवा टॉवेल- टोपी द्या पण, स्थानिक उमेदवारांनाच मतदान करा…

करहर(अजित जगताप) : छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी खोऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या तीन गट व पंचायत समितीच्या सहा गणासाठी अंतिम टप्प्यात […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ साठी मुंबई सज्ज; नागरिकांना सहकार्याचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, यंदा बृहन्मुंबईची कामगिरी अधिक भक्कम

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

नवनिर्माण महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.संतोष खरे यांना पीएच.डी.पदवी प्रदान

मुंबई (शांताराम गुडेकर) : नवनिर्माण कला,वाणिज्य व विज्ञान (एच एम) महाविद्यालय, संगमेश्वर (जि. रत्नागिरी) येथील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.संतोष नवनीत खरे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

ओशिवरा येथे के-पश्चिम महापालिकेचा मनमानी कारभार! परवाना असतानाही चर्मकार समाजातील गोरगरीब गटई कामगाराचे दुकान जमीनदोस्त

मुंबई : ओशिवरा, अंधेरी (पश्चिम) येथे मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांनी मनमानी कारवाई करत अधिकृत परवाना असलेले चर्मकार समाजातील गोरगरीब

महाराष्ट्र, सातारा

राजकारणातील अपप्रवृत्तींपासून दूर राहण्याचे आवाहन; १०५ गावांच्या समाजाला राजाराम बुवा शेलार यांचा भावनिक संदेश

महाबळेश्वर : आज महाराष्ट्रातील राजकारणाकडे पाहताना मन अस्वस्थ, व्यथित आणि कधी कधी लाजिरवाणे वाटते, अशा शब्दांत कोयना रत्न भजनसम्राट राजाराम

महाराष्ट्र, सातारा

राजकारणातील अपप्रवृत्तींपासून दूर राहण्याचे आवाहन; १०५ गावांच्या समाज बांधवांना राजाराम बुवा शेलार यांचा भावनिक संदेश

महाबळेश्वर : सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त करत भजनसम्राट कोयना रत्न राजाराम बुवा शेलार यांनी १०५ गावांच्या समस्त

महाराष्ट्र, सातारा

सातारा जिल्ह्यात मतदानासाठी मतदान यंत्रणा सज्ज….

सातारा(अजित जगताप ) : सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि ११ पंचायत समितीच्या १३० गणासाठी शनिवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, स्पोर्ट्स

राष्ट्रीय खो-खो पटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

प्रतिनिधी : राष्ट्रीय खो-खो पटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाचे प्रमुख अधिकारी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी अजीव यशवंत पाटील;उप-महापौर पदी मार्शल डॉमनिक लोपीस यांची निवड

विरार ( विवेक पाटकर ) :- वसई विरार शहर महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवड करण्यासाठी वसई- शहर महानगरपालिकेची मा.

महाराष्ट्र, सातारा

विशेष सहाय्य योजनांची केवायसी (KYC) न केल्यास पेन्शन बंद होणार – तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे

कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) कराड तालुक्यातील ११५११ लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य योजनेची पेन्शन सुरु

Scroll to Top