ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

गुरुवर्य लक्ष्मण शिवाजी परब यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील असरोंडी गावचे ग्रामस्थ गुरुवर्य लक्ष्मण शिवाजी परब यांचे सोमवार, २९ डिसेंबर २०२५ रोजी वयाच्या ८७व्या वर्षी […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

दहा मिनिटांच्या स्पर्धेत अनेकांचे जीव धोक्यात डिलिव्हरी कंपन्यांकडून वाहतूक नियमांना हरताळ

मुंबई(रमेश औताडे) : अवघ्या काही मिनिटांत वस्तू पोहोचवण्याच्या स्पर्धेत उतरलेल्या ऑनलाईन डिलिव्हरी कंपन्यांकडून वाहतूक नियमांना सर्रास हरताळ फासला जात असून,

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

वार्ड १५५ मध्ये सौ. वर्षा श्रीकांत शेट्ये यांचे पारडे जड; विविध पक्ष व सामाजिक संस्थांचा जाहीर पाठिंबा

प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ अंतर्गत वार्ड क्रमांक १५५ मधून सौ. वर्षा श्रीकांत शेट्ये यांनी भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबई पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर

दादर(विनोद बामणे) : मुंबई पब्लिक स्कूल (आयसीएसई बोर्ड), उलन मिल, माहीम येथे श्रीमंत रामचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि Citizen

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

राज्यातील ६३ टक्के लाभार्थ्यांकडे अद्याप आयुष्मान कार्ड नाही कासवगतीने धावणाऱ्या आरोग्य विभागाने गती वाढवावी

मुंबई(रमेश औताडे) : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य

महाराष्ट्र

साताऱ्यात साहित्य संमेलनामुळे अतिक्रमण झाले कुलूप बंद… ,सातारकरांनी मानले आयोजकांचे आभार….

सातारा(अजित जगताप) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहराला पेन्शनरचे गाव असे सांगितले जात होते. परंतु, सध्या वाढत्या अतिक्रमणाने सातारची ओळख

महाराष्ट्र, सातारा

वडूज नगरीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यानाने पेटली मनोरंजनाची ज्योत…

वडूज(अजित जगताप) : खटाव तालुक्यातील हुतात्म्यांची भूमी असा गौरव पूर्वी केला जात होता त्या वडूज नगरीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यानाने

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावीतील संत कक्कया–संत रोहिदास मार्गावरील बेकायदेशीर कचराकुंडी तात्काळ हटवण्याची मागणी

मुंबई : धारावीतील संत कक्कया मार्ग व संत रोहिदास मार्ग यांना छेद देणाऱ्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

हुतात्मांच्या बलिदानाचा कधीही विसर पडता कामा नये – मंत्री भरत गोगावले

नेरळ : हुतात्मा वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुध्द लढताना 2 जानेवारी 1943 रोजी सिद्धगड येथे वीरगती

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पनवेल वॉर्ड १७ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)कडून संजय ननावरे यांची उमेदवारी

पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने पनवेल शहरातील वॉर्ड क्रमांक १७ मधून श्री. संजय बबनराव ननावरे यांनी

Scroll to Top