ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

वाडा कुंभरोशी गणात संजय मोरे यांच्या पाठिंब्या देण्यासाठी सरसावला कांदाटी विभाग..

तापोळा (अजित जगताप) : मुंबई दिनांक महाबळेश्वर तालुक्यातील नैसर्गिक नंदनवन असलेल्या शिवसागर जलाशयामुळे अनेकांना विस्थापित व्हावे लागले. तरीही भूमिपुत्रांची नाळ […]

महाराष्ट्र, सातारा

प्रश्नमंजूषा स्पर्धेत रेठरे बुद्रुक गावचे श्री. मोहन दिनकर कदम प्रथम

कराड(विजया माने) : आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ यांनी आयोजित केलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत रेठरे बुद्रूक

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

स्पंदन जीवन गौरव पुरस्काराची रक्कम पुरग्रस्त विद्यार्थ्याला

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने स्पंदन जीवन गौरव पुरस्काराची रु.5,000 ही रक्कम लातूर जिल्हयातील अवधूत

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

वाशीमध्ये ‘हर घर संविधान’चा बुलंद नारा; अग्नेल लॉ कॉलेजची भव्य रॅली उत्साहात पार

नवी मुंबई : अग्नेल स्कूल ऑफ लॉ, वाशी तर्फे भारतीय संविधानाच्या ७६व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत आज संविधान जनजागृती रॅलीचे

नागपूर, विदर्भ, नाशिक, महाराष्ट्र

समाजप्रबोधन आणि राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान मोठे – मुख्यमंत्री

प्रतिनिधी – समाजप्रबोधन व राष्ट्राच्या उभारणीत संतांचे मोठे योगदान आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेरुळ येथे केले. संत जनार्दनस्वामी

महाराष्ट्र, सातारा

थंड हवेचे ठिकाण पाचगणी.. पण ,,निवडणुकीत जिरवा जिरवी….

पाचगणी(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी महाबळेश्वर होय. या ठिकाणचे राजकारण नेहमीच अनपेक्षित व धक्कादायक मानले

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

छबिलदास हायस्कूल, दादर येथे “नवनिर्मिती विचार क्षमता निर्माण करणे” या अभिनव उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी : जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छबिलदास हायस्कूल, दादर आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “नवनिर्मिती विचार क्षमता

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, रुग्णालये खराब ठेवून खासगीकरण करण्याचा घाट – खासदार वर्षा गायकवाड

मुंबई : महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने, गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. रुग्णालयाची अवस्था जाणीवपूर्वक खराब ठेवून

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

श्रीराम वैद्य यांना “कोकण रत्न पदवी-२०२५ ” जाहीर

मुंबई (शांताराम गुडेकर) : विक्रोळी पार्क साईट येथील गुणवंत कामगार पुरस्कार-महाराष्ट्र शासन विजेते तसेच त्यांच्या पर्यावरण, शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल

महाराष्ट्र

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यासाठी मुदतवाढ

मुंबई : मंत्रालय आणि वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन

Scroll to Top