ताज्या बातम्या

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

प्रतिक्षा नगरमध्ये वाहतुकीचा मोठा प्रश्न – बेजबाबदार पार्किंगमुळे नागरिक त्रस्त

प्रतिनिधी : प्रतिक्षा नगरमध्ये आज सायंकाळी अंदाजे साडे सहा वाजता L4 आणि M1 या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

टीईटी परीक्षा द्यावी का..?(सुभाष मोरे,कार्याध्यक्ष शिक्षक भारती संघटना)

महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेने दिनांक 11 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार 23 नोव्हेंबर 2025 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

सर्वसामान्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष अनुभवायास हवा..आयुष्य त्याला उमगावे..! अभियंता दिनविशेष

रत्नागिरी(प्रशांत तवसाळकर ) : त्याला आयुष्य समजायला हवे. लोक नोकरी आणि पैशासाठी कसा सघर्ष करतात ते. अनुभवाशिवाय कोणतेही विद्यापीठ तुम्हाला

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पुणे निगडी येथे “चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन” किताब पटकावून विश्वा गायकवाड आणि सहकारी विद्यार्थ्यांचा गौरव

वाई(नितीन गायकवाड) : महाराष्ट्र असोसिएशन राष्ट्रीय लेव्हल ओपन अबॅकस २०२५ यांच्यावतीने पुणे, निगडी येथे घेण्यात आलेल्या स्पर्धात्मक परीक्षेत एस. ग्रुप,

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पनवेल मधील तक्का येथे “सिग्नल बंद अपघाताची घंटा”

प्रतिनिधी : पनवेल मधील तक्का येथे सिग्नल बंद झाल्यामुळे अपघाताचे घंटा वाजत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग असल्यामुळे या रस्त्यावरून

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणासाठी नारायण लांडगे यांची निवड

नवी मुंबई : भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र, नवी दिल्ली विभागाच्या (CCRT) वतीने उदयपुर , राजस्थान येथे आयोजित

नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मोरारी बापू यांची राम कथा सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य – मुख्यमंत्री

प्रतिनिधी : मोरारी बापू यांच्या वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी आपणा सर्वांना प्राप्त झालेली आहे. पिढ्यानपिढ्या आपण राम कथा ऐकत आलेलो

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

स्वराज्य तोरण संपादक: डॉ.किशोर पाटील यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२५ प्रदान!

मुंबई(सतिश पाटील) : भिवंडी शहरातील स्वर्गीय हाजी अल्लाह दिया अन्सारी फाउंडेशन च्या वतीने दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

कोकण वाचविण्यासाठी स्वतंत्र कोकण राज्य असणे गरजेचे- संजय कोकरे

मुंबई (शांताराम गुडेकर) : स्वतंत्र कोकण राज्य अभियान हे कोकणच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी एक व्यापक चळवळ आहे, ज्यात

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबईचा १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल आजपासून बंद; नवीन डबल-डेकर उड्डाणपूल उभारणीस सुरुवात

मुंबई(सतिश पाटील) : मुंबईतील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. अटल सेतू ते वांद्रे-वरळी सी

Scroll to Top