ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावी महाविकास आघाडी ज्योती गायकवाड यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन संपन्न 

प्रतिनिधी 78 धारावी विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत आहे या लढतीकडे साऱ्यांचेच लक्ष आहे या ठिकाणी बारावी पुनर्विकास धारावी पुनर्विकास मुद्दा […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावीत शेतकरी कामगार पक्षाचा बसपा उमेदवार मनोहर रायबागे यांना पाठिंबा

प्रतिनिधी : विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय आखाडा निर्माण झाला आहे. अनेक राजकीय नेते या पक्षातून दुसऱ्या पक्षात व दुसऱ्या पक्षातून

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

रामदास आठवलेंनी केली प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीची चौकशी

मुंबई (रमेश औताडे) : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी सोमवारी वंचित बहुजन आघाडी

महाराष्ट्र

श्री निनाई देवी विद्यालय सन २००४/५ चे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा 

  प्रतिनीधी : श्री निनाई देवी विद्यालयाच्या जुन्या आठवणी ताज्या करत आर बी पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

कराड दक्षिण मध्ये दुरंगी लढत;अपक्षासह ८ जन रिंगणात

प्रतिनिधी : २६०, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी एकूण २२ उमेदवारांनी २८ नामनिर्देशन पत्रे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबई म.न.पा. आयुक्त तथा प्रशासकभूषण गगराणी यांनी सफाई कर्मचारी यांच्या दादर कासारवाडी वसाहतीला दिली सदिच्छा भेट

प्रतिनीधी : मुंबई स्वच्छ ठेवण्यात सफाई कामगार हा अतिशय महत्वाचा घटक असल्यामुळे मुंबईच्या नागरिकांचे आरोग्य सांभाळणे तसेच पर्यावरणाचे संरक्षण करने

मनोरंजन, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मिशन अयोध्या’ चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर!येत्या २३ जानेवारी (गुरुवारी) महाराष्ट्रात प्रदर्शित होणार!!

मुंबई : दिवाळीच्या मंगलमय वातावरणात, मराठी चित्रपटसृष्टीतील एका अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपटाने विलक्षण कुतूहल निर्माण केले आहे. समीर रमेश सुर्वे लिखित – दिग्दर्शित

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

गावचा की ठेकेदारांचा विकास याचा निर्णय सातारा जावळीकरांनी घ्यावा –दत्तात्रय धनावडे

मेढा,(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा सन्मान नेहमीच करतात पण अलीकडच्या काळात ठेकेदारांनीच निवडणूक प्रचार यंत्रणा का राबवली? याचा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मायेची दिवाळी ; सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न ! ‌.

‌मुंबई : अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघ व भटकी भूत बोरिवली मुंबई या दोन्ही सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच जिल्हा परिषद

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे होणार ‘संविधान संमेलन’

नागपूर :-भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरुच आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी लढा उभारणे काळाची गरज आहे.

Scroll to Top