ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

१०० कोटी नागरिकांना दारिद्र्य रेषेखाली जाण्याचा धोका ; अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी वसंत व्याख्यानमालेत केले भाष्य

प्रतिनिधी : भारतातील १४२ कोटी नागरिकांपैकी सुमारे शंभर कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. दोनशे पस्तीस लाख […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

स्नेहज्योतचे आणखी एक दिव्यांग पुनर्वसन केंद्र कांदिवलीत ; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर झाला शुभारंभ

प्रतिनिधी : दिव्यांगाच्या उत्कर्षासाठी कार्यरत असलेल्या स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानचे आणखी एक दिव्यांग पुनर्वसन केंद्र कांदिवलीत सुरु करण्यात आले असून

महाराष्ट्र, सातारा

स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थिनी जान्हवी शिंदेचा उज्वल यशोमार्ग!

कराड(प्रताप भणगे) : आपल्या गावची विद्यार्थिनी जान्हवी राजेंद्र शिंदे हिने नवोदय व स्कॉलरशिप स्पर्धेत 95% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन

महाराष्ट्र, सातारा

तळमावले येथील कविता कचरे यांची बीएसएनएल टेलिफोन सल्लागार समिती सदस्यपदी निवड

तळमावले (विजया माने) : तळमावले येथील कविता कचरे यांची भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL), सातारा यांच्या टेलिफोन सल्लागार समिती सदस्यपदी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा

महाराष्ट्र, सातारा

जुळेवाडी येथे “कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ करू” अभियानाचा भव्य शुभारंभ

कराड(प्रताप भणगे) : जुळेवाडी,कराड येथे “कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ करू” या उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी

महाराष्ट्र, सातारा

सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा : सातारा जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कोयनानगर, कास पठार असे विविध ठिकाणे आहेत जे पर्यटकांना आकर्षीत

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावी बचाव आंदोलनाची अतिमहत्त्वाची जाहीर सभा – १ मे रोजी शिवराज मैदानात

धारावी : १ मे २०२५ – धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने एक अतिमहत्त्वाची जाहीर सभा गुरुवार, दिनांक १ मे २०२५ रोजी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

जरांगे-पाटील यांचा मुंबईत २९ ऑगस्टपासून आंदोलनाचा एल्गार 

प्रतिनिधी : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा एल्गार केला आहे. आज, बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना यांनी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महाराजांचा भव्य पुतळा उभारा, दादर रेल्वे स्थानकाचे ‘चैत्यभूमी’ नामकरण करा- खा. वर्षा गायकवाड

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा,तसेच

Scroll to Top