ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, सातारा

युवा उद्योजक श्रेयस मोहनराव नायकवडी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये! शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी मौजे घोगाव (ता. कराड) येथे होणार भव्य पक्षप्रवेश सोहळा

कराड : कराड ग्रामीण भागातील लोकप्रिय समाजसेवक, कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक श्री. मोहनराव नायकवडी (मामा) यांचे चिरंजीव युवा उद्योजक […]

महाराष्ट्र, सातारा

राज्यपाल देवव्रत यांनी सातारच्या दौऱ्यात शेती नुकसान पाहणी करण्याची मागणी …..

स ातारा(अजित जगताप) : महाराष्ट्राचे २५ वे राज्यपाल आचार्य देवव्रत हे दि. २५ व २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सातारा जिल्ह्याच्या

महाराष्ट्र, सातारा

साताऱ्यात इच्छुकांचा संपर्क नसल्याने मतदारांना नवीन चेहऱ्याची अपेक्षा…

सातारा(अजित जगताप) : गेले सात वर्ष रखडलेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपल्याला खात्रीने उमेदवारी मिळेल. असा आत्मविश्वास असणाऱ्या

मनोरंजन, महाराष्ट्र, सातारा

साताऱ्यात 30 ऑक्टोबर रोजी शाहू कला मंदिरात ठोक प्रबोधनाचे कार्यक्रम

सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्राची लोकपरंपरा, संस्कृती आणि कलांचा उत्सव साजरा करण्यासाठी साताऱ्यात छत्रपतींच्या राजधानीत “फोक प्रबोधन” हा भव्य कार्यक्रम होत

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

कोदिवलेतील शेतकरी भाऊ सोनावळेंच्या बैलाची कत्तल; शेतकरी वर्गातून संताप, आरोपींना कठोर शिक्षा मिळावीची मागणी

नेरळ : दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात कोदिवले गावातील शेतकरी भाऊ विठ्ठल सोनावळे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. २१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

दिव्यांगांसाठी मेट्रो सवलत लागू ; दीपक कैतके यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

प्रतिनिधी : मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्या दिव्यांग बांधवांना या दिवाळीत मोठा दिलासा मिळाला आहे. स्वतः दिव्यांग असलेले पत्रकार आणि मुंबई

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा — ६४८ कोटी १५ लाखांच्या निधीला मंजुरी : मकरंद आबा पाटील मंत्री

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे

महाराष्ट्र

धारावी पोलिसांची दिवाळी भेट — हरवलेले ७२ मोबाईल फोन शोधून मालकांना परत!

मुंबई(भीमराव धुळप): धारावी पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत चोरी झालेले तसेच हरवलेले मोबाईल फोन शोधण्याच्या मोहिमेत उल्लेखनीय यश मिळाले आहे. CEIR पोर्टलवर

महाराष्ट्र, सातारा

रान गव्याच्या हल्ल्यात सोनाट येथील शेतकरी ठार

तापोळा(नितीन गायकवाड) : – महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट या गावातील रहिवाशी राघू जानू कदम या शेतकराचा जागीच मृत्यू झाला. राघू कदम

Scroll to Top