ताज्या बातम्या

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

14 एप्रिलला जयंतीदिनी स्मारकाला भेट देणा-या हजारो नागरिकांच्या सुव्यवस्थेसाठी महानगरपालिकेचे नियोजन

प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर 15 येथे उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यतम स्मारक देशापरदेशातील विविध स्मारकांपेक्षा […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

उबाठा गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी व उपनेत्या व प्रवक्त्या सौ. संजना घाडी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश……महापालिका निवडणुकीपूर्वी उबाठा गटाला जोरदार धक्का

मुंबई : उबाठा गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि उबाठाच्या उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी, व मागाठाणे विधानसभेतील अनेक उप शाखाप्रमुख,

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल असे नाव द्यावे अन्यथा…. ॲड.मनमोहन चोणकर रेल्वेखाली आत्महत्या करणार.

प्रतिनिधी : मी माझे सर्वस्व पणाला लावायची तयारी केली आहे. आता थांबणार नाही आणि जास्त काळ वाट पाहणार नाही.’…. सरकारला

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायींसाठी त्रासदायक ठरणारा मेगा ब्लॉक रद्द करा – खा. वर्षा गायकवाड

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी देशभरातून दरवर्षी लाखो लोक चैत्यभूमीवर येत असतात याची कल्पना असतानाही पश्चिम रेल्वे

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

!!! बजरंगबली: ताकदवान आणि महाबली !!! (12 एप्रिल: चैत्र पौर्णिमा- हनुमान जन्मोत्सव.)

दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजींची जयंती साजरी केली जाते. या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला. हनुमानाचे खऱ्या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

कोयना सोळशी कांदाटी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा नेरूळ येथे

नेरूळ : कोयना सोळशी कांदाटी सामाजिक विकास संस्था (रजि) यांच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन सोमवार १४ एप्रिल रोजी नेरूळ येथे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावीत १२ एप्रिलला(शनिवारी) जोतिबा पालखी सोहळा

धारावी – दख्खनचा राजा जोतिबा यात्रा चैत्र पौर्णिमेला भरते. ज्यांना कोल्हापूरच्या जोतिबाला जात येत नाही. यांच्यासाठी अनेक वर्षांपूर्वी धारावीत शिंदे

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावीतील अपात्र कुटुंबियांसाठी मिठागराची जागा योग्य _ श्रीनिवासन सी इ ओ

मुंबई- धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी निवडलेल्या मिठागराच्या जमिनी गेल्या अनेक वर्ष समुद्र संपर्कापासून बाहेर असून त्या सुरक्षित आहेत.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अभ्युदयनगर पुनर्विकासात किमान 620 चौ.फूटाची सदनिका; निविदा प्रक्रियेला गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईतील अभुदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र किमान 620 चौ.फूट प्रमाणे करुन नव्याने निविदा काढण्यात याव्यात

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

नागरिकांना घरबसल्या करता येणार नोंदणी व मिळणार प्रमाणपत्रे अशा अत्याधुनिक सेवा प्रणालीकडे वाटचाल : नवी मुंबई महापालिकेचा उपक्रम

प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणा-या सेवा – सुविधा नागरिकांना सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात याकडे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे

Scroll to Top