ताज्या बातम्या

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी पूर्व नियोजन महत्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : पूर्व नियोजन, कालमर्यादा, पारदर्शकता, गुणवत्ता आणि विविध विभागांच्या समन्वयाच्या माध्यमातून राज्यातील पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीने उभारणी करून […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

क्रांतीकुमार तानाजीराव पाटील यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती

मुंबई (शांताराम गुढेकर) : क्रांतीकुमार तानाजीराव पाटील यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती होवून गुन्हे अन्वेषण विभाग,पुणे येथे पद स्थापना करण्यात

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

शिवसूर्यहृदय जल यात्रा २०२५ : वाराणसीहून रायगडाकडे पवित्र जलकलशाची ऐतिहासिक यात्रा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची प्रेरणा जागवणारी एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक यात्रा – “शिवसूर्यहृदय जल यात्रा २०२५” –

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

रिद्धी सिद्धी सामाजिक संस्था राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

मुंबई : कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या भागांमध्ये बालविकास करताना आजही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही कुटुंबांकडे शालेय फी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

भविष्यातील शिक्षणासाठी आधुनिक अंगणवाड्या

मुंबई(रमेश औताडे) : पारंपरिक शिक्षण पद्धत व भविष्याचा वेध घेत आवश्यक असलेले अभ्यासक्रम याची योग्य प्रकारे सांगड घालत जर अंगणवाडीतूनच

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा बंधन मोहीम

मुंबई(रमेश औताडे) : डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारख्या डासांमुळे होणाऱ्या आजारांची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध यावर आधारित शालेय विद्यार्थ्यांसाठी एक

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सरपंच परिषदेच्या प्रश्नावर मंत्रालयातील बैठकीत अनेक निर्णय मार्गी – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान; सरपंचांसाठी गावांच्या विकासाची संधी — ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई(नितीन गायकवाड) : राज्यात 17 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कालावधीत गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची सरपंचांना

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

दादर कबुतरखाना बंदी कायम; न्यायालयाचे आरोग्याला प्राधान्य

प्रतिनिधी : मुंबईतील दादर येथील कबुतरखाना बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मुंबई महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

नारळी पौर्णिमा व गौरी विसर्जनला सुट्टी; सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लहर

प्रतिनिधी : मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना सन २०२५ या वर्षात गोपाळकाला (दि. १६ ऑगस्ट)

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

आधार युवा प्रतिष्ठान ‘तर्फे शालेय साहित्य वाटप

पालघर : जिल्ह्यातील वेलीचा पाडा, शेलटीचा माळ, खडखड, पिंपळपाडा, पोंडारपाडा या आदिवासी पाड्यांमधील ५ शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘आधार युवा प्रतिष्ठान’ लालबाग

Scroll to Top