ताज्या बातम्या

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, सातारा

जनाई मळाई पायथ्याशी प्लॉटिंग मुळे नागरी वस्तीत वाहते पाणी…..

कोडोली(अजित जगताप) : पावसाळ्याला आगमन होण्यास काही अवधी असतानाच सातारा शहरा नजीकच्या जनाई मळाई पायथ्याशी चंदन नगर येथे अवकाळी पावसाने […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

लांजा तालुक्यातील गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनतर्फे कोकण कन्या सृष्टी कुळये यांचा सत्कार

मुंबई (शांताराम गुडेकर) : सृष्टी कुळये ही मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील शिरवली (पलीकडचीवाडी )येथील राहणारी,सध्या ती मुंबईत राहते.तिचे वडील

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

“भारत जिंदाबाद यात्रा”चा नारा, देशभरात दणदणाट; रामदास आठवलेंची मुंबईत जोरदार घोषणा!

मुंबई (प्रतिनिधी २१ मे) : दहशतवादाला संपवण्यासाठी भारताने पुकारलेल्या ‘सिन्दुर ऑपरेशन’च्या यशानंतर, संपूर्ण देशात देशभक्तीचा ज्वार उसळताना दिसतोय. त्याच पार्श्वभूमीवर,

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेले महत्वाचे  निर्णय ( संक्षिप्त) स्वरूपात

1) राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर ‘माझे घर-माझे अधिकार’ हे ब्रीद. 70 हजार कोटींची गुंतवणूक येणार, झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित सर्व रस्ते,पुल इमारतीची कामे तात्काळ पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते व पुल पावसाळ्यात वाहतुकीकरीता सुस्थितीत ठेवण्यासाठी दक्षता घेणेबाबतचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

विद्यानिकेतनच्या सक्षमीकरणासाठी सुविधा उपलब्ध करुन देणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात पाच शासकीय विद्यानिकेतन निवासी शाळा सुरू आहेत. या शाळांमधून दर्जेदार शिक्षण उपलब्ध

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक याचा जनता दरबार जनतेच्या प्रश्नांवर दिल्या तात्काळ कार्यवाहीच्या सूचना

नवी मुंबई : महाराष्ट्राचे वनमंत्री मंत्री नामदार गणेश नाईक यांनी सोमवारी विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे आयोजित जनता

कोल्हापूर, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सांगली, सातारा

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

पुणे, २० मे: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, वैज्ञानिक विचारवंत आणि मराठी विज्ञान साहित्यातील महत्त्वाचे लेखक डॉ. जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून मुंबईत होणार दाखल; मुंबईत पावसाळ्यात आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

प्रतिनिधी : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागामार्फत वर्तविण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

पालघर ला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर —- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई : आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले असून आता पालघर जिल्ह्याला MH-60 हि नवीन

Scroll to Top