ताज्या बातम्या
धारावीकरांना ५००, चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या ; मास्टर प्लॅन व पुनर्वसनाची कायदेशीर हमी मिळेपर्यंत करार न करण्याचे आवाहन‘वाजवा शाळेचा गजर, नको रे बाबा पुन्हा गेट टू गेदर!’ जुन्या आठवणी, मैत्री आणि नातेसंबंधांचा वास्तववादी वेध; आवर्जून पाहावे असे नाटकखारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धावगणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांनी सामाजिक बांधिलकी


प्रतिनिधी : मुंबईत आज अवकाळी पावसामुळे श्रीजी टॉवर, जनरल अरुण कुमार वैद्य, बरकत अली नाका येथे नुकत्याच झालेल्या वादळामुळे बिल्डिंगचे पार्किंग स्लॅब कोसळले, किमान १५ ते २० गाड्या ढिगाऱ्याखाली अडकल्या.. अशा प्रसंगी  दक्षिण मध्य लोकसभेचे महाविकास आघाडी-शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अनिल देसाई प्रसंगाचे गांभीर्य ओळखुन, सामाजिक बांधीलकीचे भान राखून, आपला प्रचार थांबवून तातडीने घटना स्थळी पोहचले. घटनाग्रस्त नागरिकांची विचारपूस केली तसेच संबंधित आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधून तातडीने मदत देण्याची सूचना दिली.

Scroll to Top